Posts

किमया मराठी गोष्टी , ग्रंथ, कादंबरी

Image
  मराठी गोष्टी , ग्रंथ, कादंबरी                                                                    किमया बिदरवाडी नावाचं एक गाव होतं त्या गावात लोकांची सारखी भांडण व्हायची ती भांडणं शेतीच्या जमिनीवरनं व्हायची त्या गावात संख्या जास्त होती त्यामुळे तेथील लोकांना जमीन अपुरी पडू लागली गावातील लोकांना शेती करण्यासाठी जमीन अपुरी पडल्यामुळे काही शेतकरी मोल मजुरी करून जगू लागले जमिनीची कमी उपलब्धता त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यास मन लागेना ते येथील शेतकरी नेहमी पारंपारिक शेती करायचे त्यामुळे त्यांना खर्च जास्त आणि उत्पन्न कमी मिळायचे त्यात त्यांचा शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघत नव्हता त्यामुळे शेतकरी निरास व्हायचे परंतु शेवटी पोटापाण्यासाठी त्यांना शेती करावीच लागत असे गावाकडे सरकारने सुद्धा दुर्लक्ष केले होते या गावात पाण्याच्या साठा होता परंतु जमिनीचा तुटवडा होता त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते गावात शाळा ही सातवीपर्य...

मोबाईल शाप की वरदान निबंध mobile shap ki vardan nibandh in marathi

Image
  mobile shap ki vardan nibandh in marathi मित्रांनो आज आपण मोबाईल शाप की वरदान हा निबंध मराठी पाहणार आहोत चला तर मग निबंध आपण सुरवात करूया.  मोबाईल शाप की वरदान निबंध.........................  आज जगात विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे विज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आलेले आहेत त्यामधील एक उपकरण म्हणजे मोबाईल मोबाईलच्या तंत्रज्ञानात सुद्धा अनेक बदल होत गेले.  विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आलेले हे एक उपकरण आहे या उपकरणाचा जन्म झाला आणि लोकांचे आयुष्य बदलून टाकले या उपकरणाचे नाव आहे मोबाईल आणि तेव्हापासून मोबाईलचा वापर सुरु झाला सॅमसंग हा पहिला मोबाईल होता याला बटनं होती लोकं त्याचा वापर दुरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी करु लागली नंतर 21 व्या शतकात त्यात क्रांती झाली त्यात त्यांनी screen touch pad सारखे मोबाईल काढले जुन्या मोबाईलमध्ये आणि नव्या मोबाईलमध्ये खूपच फरक जानवत होता नव्या  मोबाईलला स्पर्श (टच) केलं तरी क्रिया व्हायच्या हा यातला फरक होता लोकांना अजब वाटलं त्यांनी जुने बटनं (किज्) असलेले मोबाईल वापरणे सोडले आणि नविन निघालेला scree...